Special Report : गेल्या चार दशकात किती प्रकल्प लांबले, त्याचे परिणाम काय? : ABP Majha
abp majha web team | 29 Apr 2023 10:11 PM (IST)
बातमी रखडलेल्या प्रकल्पांची..बारसू रिफायनरी प्रकल्प सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. याच प्रकल्पावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे..रिफायनरी विरोधकांनी सध्या आंदोलन स्थगित केलंय.पण विरोधाची धार कायम आहे..प्रकल्प घोषित केल्यानंतर त्याला विरोध होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये..यापूर्वीही अनेक प्रकल्पांना असंच विरोधाचं ग्रहण लागलं होतं..आजपर्यंत विरोधामुळे कोणते प्रकल्प रखडले आणि त्यामुळे सरकारचं किती नुकसान झालं पाहूया या रिपोर्टमधून...