नरवीर बापू गोखलेंना आठवताना...पराक्रमी सरसेनापतीची शौर्यगाथा, विस्मृतीत गेलेल्या शूरवीराची गाथा
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2021 01:34 PM (IST)

इतिहासात डोकावून पाहिल्यास आपल्याला पराक्रम गाजवणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या लक्षात राहतात.
मात्र या पैकी अनेक शुरवीर कुठेतरी विस्मृतीत गेलेल्या असतात. अशांपैकी एक म्हणजे सरसेनापती नरवीर बापु गोखले. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या पराक्रमी पण विस्मृतीत गेलेल्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत.