Raigad Students Picnic Special Report : ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू
abp majha web team | 10 Jan 2023 11:16 PM (IST)

Raigad Students Picnic Special Report : शाळेची सहल म्हटलं की विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. औरंगाबादच्या कन्नड शहरातील साने गुरुजी शाळेचे विद्यार्थीही असेच सहलीचा आनंद लुटत होते. जेजुरी, पाचगणी, महाबळेश्वर करुन त्यांची सहल रायगडमधल्या काशिदच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचली.. आणि तिथेच शाळेच्या दोन विद्यार्थांवर काळाने घाला घातला. काय घडलं नेमकं पाहूया..