Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report

Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
खरंतर अनेकांनी मानसिक तयारी केलीच होती फक्त सरकार कधी घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं आजपासून पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर तीन रुपयांनी महागलाय या पुढे देखील इंधनाचे दर वाढवले जाऊ शकतात असं तज्ञ म्हणतात या इंधन दर वाढीमुळे फक्त ज्यांच्याकडे वाहन आहेत त्यांच्याच खिशेला झळ बसणार नाहीये तर वाहन नसलेल्यांचा खिसा देखील रिकामी होणार आहे त्या मागचं कारण म्हणजे इंधन दर वाढी बरोबरच वाढणारी महागाई बघूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट तर मोदी तुला साष्टांग दंडवट रे बाबा सकाळ सकाळच तीन रुपयाने वाढ म्हणल्यानंतर कसं व्हायचं सर्वसामान्य माणसाला चिरडण्याचा हा प्रकार आहे फटका तर पहिलाच होता अजून फटका बसणार आहे जास्त कारण पहिलेच जे होतं ते पहिल्या पासून गुजारा होत नव्हता आता तो उपासमारीचा टाईम होणार आहे दुसरं काय होणार आहे आता याच्यामध्ये विचित्र आहे पेट्रोलच्या किमती वाढणं कारण मोदी त्यावेळेला म्हणले होते की पेट्रोलच्या किमती वाढू देणार नाही पण आता अचानक तीन रुपयांनी किंमत वाढली म्हणल्यानंतर साधारण जो वर्किंग करणारा माणूस असतो म्हणजे जे नॉर्मल ज्यांना महिना पगार असतो त्या हिशोबाने त्याला सगळं मॅनेज करणं खूप अवघड झालेलं आहे आजचे दिन कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे सगळं पूर्ण जगाला पुरा इंडियाला माहिती आहे की आजचे दिन कुठे आहे एकीकडे शेतकऱ्याच्या मालाचा भाव पाडायचा आणि दुसरीकडे हा उत्पादन खर्च वाढवायचा म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला जगू द्यायचं नाही का पेट्रोल आणि डिझेल वाढताना खिसा जास्त रिकामी होतोय म्हटल्यानंतर जनतेने अशा प्रकारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली पेट्रोल प्रति लिटर तीन रुपयांनी तर डिझेल तीन रुपये 11 पैशांनी महागलाय या दर वाढी नंतर मुंबईत एक लिटर पेट्रोल साठी जवळपास 106 ते 107 रुपये मोजावे लागतात तर डिझेल साठी 93 रुपये मोजावे लागतात अमेरिका इरान युद्धा नंतर कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 60 टक्क्यांनी वाढल्यात युद्ध सुरू होण्या आधी क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल 70 डॉलर होते आणि आता हेच दर 100 डॉलरच्या घरात पोहोचलेत आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले तरी भारतीय तेल कंपन्यांनी दर वाढवले नव्हते 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं आता मे महिन्याचा दुसरा आठवडा संपून तिसरा आठवडा सुरू झालाय या अडीच महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या निवडणुकांमुळे तेल दर वाढवले नाहीत असा आता राजकीय आरोप केला जातोय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल डिझेल आणि एलपीजीच्या विक्रीवर प्रत्येक महिन्याला 30000 कोटींचे नुकसान सोसावं लागतंय इंडियन ऑईल बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्यांना एप्रिल ते जून या तिमाहीत 1.2 लाख कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे तिन्ही सरकारी तेल कंपन्यांचे मूल्य 3.48 लाख कोटी इतकं आहे जर होणारं नुकसान असं सुरू राहिलं तर सहा महिन्यानंतर तिन्ही कंपन्या कागदोपत्री दिवाळखोर होतील आता आणखी तोटा सहन करू शकत नाही याची जाणीव झाल्यानंतर पेट्रोल डिझेलची दर वाढ करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही चिंतेची बाब म्हणजे यापुढे देखील इंधनाचे दर वाढवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते अगर आप क्रूड का ही रेट देखे इंडियन बास्केट का वो 14 तारीख पे लगभग 108 0.36 डॉलर्स पे ट्रेड कर रहा था और युएस डॉलर्स 95.89 पे ट्रेड कर रहा था जिसके कारण हमारी जो खरीद रेट है ऑईल मार्केटिंग कंपनीज की बहुत ज्यादा बढ चुकी थी पिछले डेढ दो महिने से ये सर इंडियन सरकार और ऑईल मार्केटिंग कंपनीज हमे शील्ड कर रही थी जो की करना पॉसिबल नही था तो अभी तीन रुपये ही बढे है मुझे लगता है आगे और भी इन्क्रीज होने के चान्सेस है मात्र पेट्रोल डिझेलमध्ये प्रति लिटर प्रति की तीन रुपयांची वाढ जनतेला पटलेली नाहीये पंतप्रधान म्हणतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा तुम्ही नाशिकमध्ये बस आहेत रिक्षा आहेत रिक्षा आहेत तर रिक्षा 50 रुपये भाडं घेती हा पाथर्डी पाठाला 50 च्या ह्याच्यात टाकला तो जाऊन घेऊन करण माणूस मग किती कमी करायचा अजून बस आहे महापालिकेच्या महापालिका फुकट मध्ये थोडी सोडणार आहे आम्हाला सोडणार आहे का फ्री मध्ये बरोबर पैसे तर घेणारच ते हो हो मग सरकारी स्लो पॉयझन देते सर्वसामान्य जनतेला भाववाढ करायचीच तर मग निवडणुकीच्या अगोदर का करत नाही आहात निवडणुका झाल्यानंतरच का सगळं सरकारचा अर्थसंकल्प तुटीचा येतो सगळं हे होत सर कसं करणार सामान्य माणूस कसं हे करणार सांगा बरं अ एक रुपया दोन रुपये एक रुपया ठीक आहे ना तीन रुपयांनी वाढले म्हणल्यानंतर काय करणार आम्ही सांगा बरं आम्ही गरीब माणसं काय कसे कसे करणार हे सांगा मिडीयम क्लासचे लोकांना लय त्रास आहे हायफायचं चालतंय पण हे गरीब लोक असतात त्यांना लय त्रास आहे भावचा प्रकार जास्त असल्यामुळे ना लोक आता चालवायचं तर कमी करणार ना गाड्या त्याच्यामुळे भाव आता भाव जास्त असल्यामुळे गाड्या कमी चालवणार दुसरं काय नाही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं फक्त प्रवासच महागणार नाहीये तर एकूणच महागाईचा भडका पाहायला मिळणार आहे मालवाहतूक महागणार आहे पर्यायी सर्व वस्तूंच्या किमती वाढतील भाजीपाला धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू 10 ते 15 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे सार्वजनिक वाहतूक स्कूल बसच्या शुल्कात वाढ होण्याचा अंदाज आहे हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे अजिबात अपेक्षा नव्हती खूप तीन रुपयांनी भाववाढ झालेली आहे आज म्हणजे महागाई झालेली आहे असं म्हणता येईल निवडणूक झाल्याबरोबर भाव वाढवले हो आता युद्धाचा परिणाम आहे सर्व युद्धाच्या परिणामामुळे सर्व महाग झालेलं आहे त्याच्यामुळे महाग झालं कारण काही नाही सर हे हे सर्व निवडणुकीचा जुमला होता निवडणुकी पुरता लोकांना हे महागाईपासून थोडसं काहीतरी भटकवायचं आहे मुद्दे मूळ मुद्द्यापासून ही जनता जी त्रस्त झालेली आहे काही मागणी नाही आणखीन जास्त वाढवा काही मागणी नाहीये उपासा आणखीन हे कमी झाले याच्यावरून जास्त रेट पाहिजेत मोदी सरकारला माहित पडलं पाहिजे 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलचे प्रति लिटर दोन रुपये दर कमी करून केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला होता मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले नाहीत दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आणि त्यावेळी भारतीय सरकारी तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला असा विरोधकांकडून तर्क पुढे केला जातोय तसेच दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव कमी होऊ नये भारतामध्ये मात्र पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले नाहीत त्यामुळे तेल कंपन्यांना मिळालेला फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही असाही आरोप विरोधकांकडून केला जातोय पेट्रोल आणि डिझेलचा कमीत कमी वापर करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय सरकारी पातळीवर त्याची अंमलबजावणी होत असली तरी सर्वच नागरिकांना ते 100% शक्य नाहीये अशातच अमेरिका इरान युद्धाने एक गोष्ट अधोरेखित केली आहे ती म्हणजे भारतातल्या किचनमध्ये आणि हॉटेलमध्ये गॅसवर अन्न शिजणार की चुलीवर हे आखाती देश ठरवतात किमान यातून धडा घेत भारतानं इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात जास्तीत जास्त आत्मनिर्भर होण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत कारण काटकासर करण्यालाही काही मर्यादा आहेत