Maharashtra Karnataka Border Special Report : पवारांच्या अल्टीमेटमची वेळ संपली, पुढे काय?
abp majha web team | 08 Dec 2022 11:45 PM (IST)

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सध्या संघर्ष पहायला मिळतोय. आणि यावरुनच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. या सीमावादावरुन शरद पवारांनी सरकारला अल्टीमेटमही दिला. त्या अल्टीमेटमचा वेळही आता संपलाय.. त्यामुळे पवरांच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्यात..तर दुसरीकडे याच मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु झालाय. सीमावादावरुन राज्याचं राजकारण कसं पेटलंय