✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

घरी परत येतो असं लेकरांना सांगून गेले..पण परतलेच नाही, कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू : कोल्हापूर

विजय केसरकर, एबीपी माझा   |  01 May 2021 12:30 AM (IST)

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शित्तूरतर्फे मलकापूर इथले महादेव गणपती पाटील आणि त्यांची पत्नी सीमा यांचा कोरोनानं मृत्यू झाला. पोरक्या झालेल्या दोन मुलांकडे पाहून अनेकांना हुंदका आवरता येईना. महादेव हे पुण्यामध्ये एका कंपनीत मोठ्या पदावर होते. लॉकडाऊनमुळे पत्नी आणि मुलांसह ते मूळगाव असलेल्या शित्तूर तर्फे मलकापूर याठिकाणी आले. काही दिवसांपूर्वी पत्नी सीमा यांना त्रास होऊ लागला. मनात शंका नको म्हणून टेस्ट केली तर महादेव आणि सीमा या दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर पूर्वा आणि तन्मय या दोन्ही मुलांची टेस्ट निगेटिव्ह आली. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • घरी परत येतो असं लेकरांना सांगून गेले..पण परतलेच नाही, कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू : कोल्हापूर

TRENDING VIDEOS

Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?6 Hour ago

Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान6 Hour ago

MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?6 Hour ago

Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!6 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.