Nashik Grape Loss : द्राक्ष उत्पादकांना सरकारी अनास्थेचा फटका, अद्याप पंचनामे नाहीत ABP Majha
abp majha web team | 14 Dec 2021 09:22 PM (IST)

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानला आता दोन आठवडे उलटून गेलेत.. पण तरीही जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पंचनामे न झाल्याने सरकारच्या कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करतायत.. द्राक्षनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमधील शेतकरी निसर्गाच्या या लहरीपणामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.. बघुयात यावरच आधारित एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट...