Minister On Farmer : कुठे गेला शेतकऱ्यांचा 'बाप'? सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यावर बिकट वेळ Special Report

Minister On Farmer : कुठे गेला शेतकऱ्यांचा 'बाप'? सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यावर बिकट वेळ Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पुढची महत्त्वाची बातमी, एकीकडे लोकप्रतिनिधी स्वतःला मालक समजून शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारख वागतात. तसच बोलतातही. दुसरीकडे केंद्र सरकारचा योजना शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या आहेत हे ढोल बडवून सांगितल जात तर तिसरीकडे 65 वर्षांचा शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला अवताला जुंपून घेतो. हे सगळं प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडत. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रासमोर आणला आणि शेतकऱ्याच्या या अवस्थेवर सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जाऊ लागली. हाडोळती गावचे अंबादास गोविंद पवार हे अडीच एकर शेतीचे मालक. 65 वर्षांचे अंबादास पवार गेली सात ते आठ वर्ष याच पद्धतीने शेती करतायत पण ही वेळ त्यांच्यावर का आली? मला जमीन आहे साडे चार एककर ते मला परवडत नाही म्हणून ट्रॅक्टरने सगळं करायला परवडत नाही म्हणून मी काय केलो स्वतः खंद्यावर दूध घेऊन मी को त्याला कोणीलो त्याला कुळपून राणाची मशाकत केलो मी तरी मला रोजगार परवडणा झालाय बैलाचा खर्च परवड. हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेल शेतकरी आहे. सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच. गेल्या वर्षीचे पैसे नाहीत, या वर्षीचे पैशाचा तर पत्ताच नाही आणि त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याच काम आणि पाप हे सरकार करतय. शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे शब्द हे वापरले म्हणून त्या ठिकाणी जे नाना पटोले लढा लढत होते नाहीतर ते मुद्दा मांडत होते आणि लोणीकर आणि कोकाटे. माफी मागितली अशी भूमिका मांडत होते ते मुख्यमंत्र्यांनी कारवाई लोणीकरांवर करण्याऐवजी कारवाई केली पटोलेंवर मग कुठेतरी याच्यामध्ये असच दिसतय की कुणी कितीही खालच्या लेवलला जाऊन शेतकरी कष्टकरी युवांबद्दल बोललं तरी चालेल पण आम्ही आमच्या आमदारांच्या पाठीशी आमच्या नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ राहू माजी मंत्री बबनराव लोणीकर सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं माफीही मागितली मी असं बोललेलो नाही. नाही एवढा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीने बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीने बोलता आहे ते माफी मागा पुरत मर्यादित. त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. मी माझ्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांने जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल. अधिवेशन काळात सभागृहातही शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून वडेटीवारांनी सरकारला प्रश्न विचारले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याला उत्तर दिलं. शुक्रवारी दिवसभर या मुद्द्यावर चर्चा करण्याचा आश्वासन सरकारने आणि विधानसभा अध्यक्षांनी दिल आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत. जोपर्यंत या सभागृहामध्ये. ही चर्चा आता सुरू करावी, अध्यक्ष महोदय, आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका, समिती विमिती जाऊ द्या, काय समितीने होणार आहे आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली, आम्हाला चर्चा होऊ द्या, उद्या गुरुवारचा दिवस आहे, विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात, दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे, आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी. प्रेस मध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठेही चर्चेत पळवाट काढायची नाही, चर्चा करायची आहे. अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तर आमच्याकडे आहे, परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचे आणि शेतकऱ्यांचा नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात, आम्ही देखील शेतकरी आहे. दुमत नाही की विरोधी पक्षाला आणि शासनाला दोघांनाही या विषयावरती गंभीर चर्चा करायची आहे. याबद्दल. गावातील इतर लोकांनी गेल्या सात ते आठ वर्षात या शेतकऱ्याची मदत का केली नाही असे अनेक प्रश्न आहेत. असे किती शेतकरी महाराष्ट्रात आहेत त्याची माहिती सरकार घेईल का? अडचणीतल्या अशा शेतकऱ्यांपर्यंत सरकार वेळेत पोहोचेल का? लातूरहून निशांत भद्रेश्वर सहरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.