Marathwada Flood :महापुराच्या महाखुणा;डोळ्यादेखत जनावरं वाहून गेली,पोल्ट्री फार्ममध्ये स्मशान शांतता
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
02 Oct 2021 09:13 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमांजरा नदीच्या महापुरा मध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेली जीवापाड जपलेल्या जनावरांचे पाणी आल्यावर शेतकऱ्यांना दावे तोडून सोडून द्यावे लागले..महापुराने शेतकऱ्यांचे गोठे रिकामे केलेत..देवळा गावचे युवराज पवार हे आपल्या शेतातील गोठ्या मध्ये साचलेला चिखल बाहेर काढायचा प्रयत्न करतायेत.. याच गोठ्यामध्ये तीन दिवसापूर्वी दहा जनावरे होते महापूर आला आणि महापुराच्या पाण्यामध्ये आठ जनावरे वाहून गेले. ज्या जनावरांना जीवापाड जपले तेच जनावरे डोळ्या देखत वाहून गेले.