Maharashtra Samruddhi Mahamarg : असा असणार महाराष्ट्राला समृद्ध करणारा महामार्ग Special Report
abp majha web team | 03 Dec 2022 09:47 PM (IST)

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा केवळ महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी यांना जोडणारा रस्ता नाही किंवा मुंबई ते नागपूर हे सातशे एक किलोमीटर अंतर अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचणार एवढेच या महामार्गाचे महत्त्व नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी मराठवाडा विदर्भ आणि खानदेश अर्थपूर्ण रीतीने जोडला जाणार हे त्याचे महत्त्व आहे. या महामार्गाविषयीचा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट