Maharashtra Government Special Report : अस्थिर सरकार?, तर जनतेला फायदे फार, निर्णयांचा धडाका
abp majha web team | 30 Nov 2022 09:19 PM (IST)

या देशाच्या राजकारणाचा इतिहास आहे….जेव्हा सरकार अस्थिर असतं …सरकार आणि विरोधी पक्षांत तिव्र सत्तासंघर्ष सुरू असतो…सरकारचे भवितव्य निश्चित नसतं…. अशा वेळेला जनतेचा फायदा होतो…. हो हे अगदी खरं आहे….शिंदे भाजपा सरकार एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका लावत आहे. अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहेत…प्रश्न आहे तो यासाठी सरकारकडे पैसे आहेत का याचा..