SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आज 10वीचे निकाल लागले आणि चांगले गुण मिळवलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचे कौतुकही झालं पण या सगळ्यांमध्ये विपरीत परिस्थितीवरती मात करून चमकलेले काही चेहरे आणि काही तारे देखील आहेत बघूयात अशाच काही आगळ्या वेगळ्या सक्सेस स्टोरीस खरं वाटलं नाही पण या मुलीने शिक्षक शिकवत असताना फक्त लिप मोमेंट्स म्हणजे ओठांच्या हालचालींचा अभ्यास करून 10वी मध्ये 94.2% गुण मिळवलेत ही आहे नागपूरच्या सोमलवार विद्यालयाची विद्यार्थिनी शांभवी पंचबुद्धे शांभवीला एक अक्षरही ऐकू येत नाही तरीही तिने 94.2% गुण मिळवलेत तेही सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकून हॅपी कसा वाटून राहिला सांग तुला कसं वाटत आहे ते सांग खूप हॅपी वाटत आहे पाचवीत असताना शांभवीने तिची श्रवणशक्ती गमावली पण तरीही विशेष शाळेत न घालता तिच्या आई-वडिलांनी तिला सामान्य मुलांच्या शाळेत शिकवायचं ठरवलं आणि सोमलवार शाळेने आणि शिक्षकांनीही तिला सहकार्य केलं नाही तिने खूप मेहनत केली त्यापेक्षा तिचा तिने ती मागे नाही गेली की मला ऐकू येत नाही तिने खूप जास्त अभ्यास केला की मला समोर जायचं आहे त्यासाठी मला काय करायचं आहे ते दिवसभर अभ्यास आणि जे मॅडम सांगत होते ते पॅरेंट्स मम्मी सांगत होती तशी ती अभ्यास करत होती ती जी शांभवीला जरी ऐकायला येत नव्हतं तिला बोलण्याचा पण प्रॉब्लेम होता पण ती इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी नव्हती कारण शिक्षकांनी दिलेल्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनांची त्या तंतोतंत पालन करायची आणि शिक्षक शिकवत असताना आम्ही वर्षभर तिला पहिल्या बेंचवर बसवलेला आहे त्याच्यामुळे शिक्षकांच्या लिप मोमेंट्स ज्या असतात त्याचा आकलन तिला व्यवस्थित व्हायचं आणि त्यानुसार ती गृहपाठ करायची शिक्षकांच्या सगळ्या सूचनांचे योग्य ते पालन तिने केलंय म्हणून आज तिला इतकं यश घवघवीत यश प्राप्त झाले जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य ते शक्य होतं हे शांभवीने दाखवलंय तर नागपूरच्या अखिलच आणि खुशी चांदिवान या जुळ्या भावंडांना 10वीत 97.8% असे सारखेच गुण मिळालेत आणि त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय एकमेकांना मदत करत नोट्स शेअर करत त्यांनी शैक्षणिक आयुष्यातला हा पहिला मोठा टप्पा एकत्र एकसारखेच गुण मिळवून पार केलाय दोघांमध्ये स्पर्धा होती की सहकार्य होतं स्पर्धा आणि सहकार्य दोन्ही होते कधी सोबत कधी वेगळ्या परिस्थितीनुसार आम्ही करत होतो अ इंग्लिश आणि सोशल सायन्स आणि तुला तू आपल्या ताईला कुठल्या विषयात मागे सोडलं मॅथ्स आणि सायन्स अ कशा पद्धतीने एकमेकांचे मदत कशी म्हणजे भांडण होत होतं का की होत होतं पण तरी आम्ही सोबत अभ्यास करत होतो म्हणजे एकाच क्लासमध्ये एका सेक्शनमध्ये असल्यामुळे काही नाही समजलं तर आम्हाला हो दोघांनाही आम्ही सहकार्य पण केलं एकमेकांना हा नोट्स कोण बनवत होता आणि दुसऱ्याला फायदा होता आम्ही दोघेही नोट्स बनवत होतो आणि मग ज्याचं बेटर आहे त्याचं आजच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेत त्यातलीच एक धाराशिवच्या उस्मानाबाद मधली गायत्री महादेव पाटील प्रचंड अभ्यासवृत्तीला जोड मिळाली ती तिच्या गायनाच्या आवडीची 10वीत गायत्रीला 500 पैकी 492 गुण मिळाले आणि कल्चरल कोट्यातून संगीताचे आठ मार्क्स मिळून तिला 500 पैकी 500 गुण मिळाले आता डॉक्टर होऊन आई-वडिलांचे स्वप्न गायत्रीला साकार करायचंय यांनी मला 10वीत 100% गुण प्राप्त झाले आहेत मला सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवायची इच्छा होती आणि त्यासाठी मी मेहनतीही केली होती यामध्ये सगळ्यात श्रेय मी माझ्या शिक्षकांना देऊ इच्छिते त्यांनी मला खूप सपोर्ट केलं व प्रॅक्टिस पेपर्सही खूप घेण्यात आले त्यामुळे मला या सगळ्यांमध्ये मोठं कॉन्ट्रिब्युशन भेटलं तसंच मला इमोशनली सपोर्ट करायला माझ्या घरचेही होते तर कल्याणमध्ये इमारतींची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा जोशुआ पवार हा शाळेतून पहिला आलाय शिक्षकांनी सांगितलेले जे काही असेल ते सर्व आम्ही पाळलं सर्व प्रयत्न केले शिक्षकांनी शिकवलेले गणित त्यांचा सराव केला सर्व केलं म्हणून मा आज 90% गुण आलेले आहेत म्हणून मी आज सर्वांचं अभिनंदन आहे 12वीच्या निकालात लातूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी होता त्याच लातूर विभागाने 10वीच्या निकालात मात्र चमकदार कामगिरी केली आहे लातूरमध्ये 104 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेत देशे केंद्र विद्यालयातील 15 तर केशवराज विद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत शाळेचा नावलोकिक वाढवलाय प्रथमच आमच्या शाळेने उन्हाळ्यातच आमची वसंतिक सराव परीक्षा चालू केली होती त्यातून 40% सिलॅबस संपवण्यात आला त्यानंतर वर्षभर एकूण सात ते आठ आमच्या सराव परीक्षा झाल्या त्याच्यामुळं आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला की आम्हाला कोणत्याही प्रकारचा पेपर आला तरी आम्ही याला सॉल्व करू शकू या प्रकारचा कॉन्फिडन्स आम्हाला पेपर सॉल्व केल्यामुळे झाला अ प्रथमच आमच्या शाळेने खूप मेहनत घेतली होती सुपर 40 नावाची बॅच काढली त्याच्यातून अ विविध प्रकारचे अ प्रॅक्टिस पेपर सोडवून घेतले आणि त्यात आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी डाउट सेशन सुद्धा घेतले होते त्यास या यशाचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना आणि संपूर्ण गुरुजनांना तर पुण्यातला माधव सदाशिव गोळवलकर विद्यालयाच्या ओजस्वी ओगलेनेही 100% गुण मिळवत यशाला गवसणी घातली आहे 10वीचा टप्पा हा शैक्षणिक आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो त्यात या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे घवघवीत यश निश्चितच कौतुकास पात्र आहे