Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
व्यावसायिक एलपीजी एलएनजी आणि तत्सम गॅसच्या तुटवड्यामुळे उद्योग ठप्प होऊ लागले घरगुती गॅस देखील मिळेल की नाही या भीतीपोटी लोक दिवसभर रांगेत उभे आहेत शेतमालाला उठाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली युद्धामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय लढाई सुरू झाली या राजकीय लढाईमध्ये कोणी कोणावर कोणता वार केलाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट अमेरिका इराण युद्धामुळे भारताला गॅस टंचाईला तोंड द्यावं लागतंय एलपीजीच्या तुटवड्याचा मुद्दा हाती घेत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला गॅस टंचाई सरकार करायचं नाही खाली डोकं वर पाय हा मुद्दा हा मुद्दा सत्य आहे सत्य आहे सत्य आहे सरकार पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरची प्रेतयात्रा काढून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अनेक लोकांच्या व्यवसायात संक्रांत आलेली आहे हे आता देखील सरकार सांगते की गॅस अप्लायड आहेत लोकांनी काळजी करू नका आणि एकीकडे गॅसच्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि एकीकडे व्यावसायिक जे आहेत त्यांना आता गॅस द्यायचा बंद केलेला आहे त्यामुळे त्यांचा निषेधार्थ या ठिकाणी ही प्रेतयात्रा काढलेली आहे गॅस टंचाई करणार सरकारचा धिक्कार असो गॅस टंचाई करणार सरकारचा धिक्कार असो निमित्त गॅस सिलेंडर नेमका कशासाठी सरेंडर फसले परराष्ट्र धोरण लाकूडफाटा आणि सरण मित्रप्रेमाचा देशाला चटका गोरगरिबांना फटका गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून सरकारला गुद्दे देण्यासाठी विरोधी पक्षातील आमदारांनी हे पोस्टर्स तयार केले एलपीजी तुटवड्याचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय त्यामुळे यावर सरकारनं निवेदन दिलंच पाहिजे असा आग्रह काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी धरला काल आमदारांना कॅन्टीन बंद होती कॅन्टीन मध्ये काही खायला मिळालं नाही आज अशी परिस्थिती आहे मंत्रालयामध्ये कॅन्टीन सुद्धा बंद झाली महाराष्ट्रातील हॉटेल बंद आहेत महिला भगिनी मध्ये या गॅस तुटवड्यामुळे प्रचंड अस स्वस्तता आहे उद्या घरची चूल कशी पेटवावी घरी स्वयंपाक कसा करावा या चिंतेमध्ये 15 दिवसानंतर ओटीपी दिल्यानंतर 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळतोय 15 दिवसानंतर आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत त्याचा होणारा परिणाम यावर आमची विनंती आपल्याला की सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे गॅस सिलेंडरने भरलेला ट्रकच चोरीला गेल्याची माहिती वडेट्टीवारांनी सभागृहाला दिली हा युद्ध जर चाललं भविष्यात वाढलं त्याचा परिणाम त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहेत पण आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झालेत आपल्याला माहित असेल कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं विदर्भामध्ये एक दोन ठिकाणी आज आंदोलन झालीत गॅसच मिळत नाहीये सिलेंडरच मिळत नाहीये आणि काल तर असं झालंय की एचपीसी चा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली महाराष्ट्रात अठरा लाख रुपये किमतीचे सिलेंडर होते पळवून नेले पीली मंडळच्या पायऱ्यांप्रमाणेच संसद भवनाच्या पायऱ्यांवर देखील विरोधकांचा आवाज ऐकायला मिळाला पीएम कॉम्प्रोमाईज विरोधकांच्या हातातल्या फलकावर एका बाजूला हा टोला आणि दुसऱ्या बाजूला मोदींवरचा व्यंगचित्र होतं मतलब कितना बर्दाश्त करेगी जनता कितना इन 10 सालों में अगर आप देखे चाय हर चीज के दाम बढ़ गए हैं बेरोजगारी बढ़ रही है अब एलपीजी की सिचुएशन को देखिए कितना बर्दाश्त करेगी और इनकी पॉलिसीज इनकी नीतियों की वजह से और अगर सदन में अच्छी चर्चा होती इन चीजों पर तो अच्छा होता कम से कम हम जनता के सवाल उठा पाते एक देशाच्या हितासाठी नागरिकांसाठी जगाची परिस्थिती काय आणि देश म्हणून एकत्र मिळून आपण काय करू शकतो याची चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवली पाहिजे आणि त्याच्याबरोबर पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे ही आमची मागणी सरकारचं परराष्ट्र धोरण चुकल्यामुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे जागतिक संकट असताना काँग्रेस राजकारण करत असल्याचा पलटवार पंतप्रधान मोदींनी केला ये बहुत बड़ा दुर्भाग्य है कि कांग्रेस पार्टी इतने बड़े वैश्विक संकट में भी राजनीति ढूंढ रही है कांग्रेस पार्टी जानबूझकर उकसाने वाले बयान दे रही है गैर जिम्मेवार बयान दे रही है ताकि स्थितियां बिगड़ जाए हमारे लोग वहां संकट में फंस जाए और फिर ये लोग मिलकर मोदी को गालियां देने का रील बनाने का अभियान शुरू कर सके यही उनका खेल है गॅसवरून सुरू झालेलं राजकारण सत्ताधारी विरोधकांना लखलाभ कारण ते राजकारण इंधन म्हणून चुलीतही वापरू शकत नाही जनतेच्या मनात भीती ही आहे की जे संकट हॉटेलच्या किचनपर्यंत आलंय ते उद्या आपल्या घरातल्या किचनपर्यंत तर येणार नाही ना