Special Report : गरीब कुटुंबाला देणार डीटीएच कनेक्शन, काय आहे Information Connectivity Scheme ?
abp majha web team
Updated at:
19 Aug 2023 12:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील काही भाग असे आहेत जिथे आजही विकास झाला नाहीये. काही भागात अजून रस्ते नाही.. काही ठिकाणी अद्याप वीज पोहोचली नाही.. अशी सगळी परिस्थिती आहे. संवेदशनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातही सरकारच्या अनेक योजना अद्याप पोहोचू शकल्या नाहीत.. त्यामुळे केंद्रीय गृह विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाकडून अभिनव योजना सुरु करण्यात आलीये. काय आहे हा नवा उपक्रम पाहूया या रिपोर्टमधून..