✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Thackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?

abp majha web team  |  13 May 2024 12:28 AM (IST)
ABP News

Thackeray Fadnavis Special Report : मुंबई : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Dvendra Fadnavis)  केलाय. 1999 मध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तर भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला कधीच वाटलं नसल्याचंही फडवीसांनी या मुलाखतीत सांगितलंय. एका मराठी वृत्तपत्राला त्यांनी ही मुलाखत दिली आहे. 


फडणवीस  म्हणाले की, उद्धव ठाकरे आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला सोडून  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. आम्ही वैचारीक निष्ठेला अधिक महत्त्व देतो. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा कसा वागू शकतो यावर आमचा विश्वास होता. परंतु ती आमची सर्वात मोठी चूक होती.  बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या  आदरापोटी आम्ही काही गोष्टी समजून देखील काही बोललो नाही.   परंतु सत्य आहे की,  उद्धव ठाकरेंना युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. 1999  मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Thackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.