Bailgada Sharyat Special Report : राज्यात 7 वर्षांनी बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार, असे असतील नियम
abp majha web team | 16 Dec 2021 09:10 PM (IST)

राज्यात बैलगाडा शर्यतीवर गेली सात वर्षे असलेली बंदी अखेर उठली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे तब्बल 4 वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे.त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत जल्लोष साजरा केला जातोय.. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट