Asaduddin Owaisi यांचं दिल्लीत एक वक्तव्य, औरंगाबादेमध्ये वादळ; काय आहे प्रकरण? Special Report
abp majha web team | 05 Feb 2022 11:01 PM (IST)

एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेश निवडणुका प्रचारादरम्यान हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ते संसदेत बोलत होते . त्याच दरम्यान एक वाक्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आणि ते वाक्य आहे माझा मृत्यू झाल्यानंतर माझा दफनविधी औरंगाबादेत करावा. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आणि राज्यात वाढत असलेल्या एमआयएमचं प्रस्थ याच अनुषंगाने या वाक्याकडे पाहिलं जात आहे.