✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ahmedabad Plane Crash : अपघाताचं कारण, आरोपांचा टेकऑफ; 24 तासात राजकारण सुरू Special Report

abp majha web team  |  13 Jun 2025 10:57 PM (IST)
ABP News

Ahmedabad Plane Crash : अपघाताचं कारण, आरोपांचा टेकऑफ;  24 तासात राजकारण सुरू Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृह राज्यात हा भीषण विमान अपघात घडला. या दोन्ही नेत्यांनी अपघातस्थळी भेट दिली, दिवसभर यंत्रणा, तपास यंत्रणा, मदत कार्ययात झटून गेली. मात्र अपघातनंतर 24 तास व्हायच्या आत राजकारणही लागलीत सुरू झालं. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आणि सरकारच्या कामावर गंभीर आरोप केले. भाजपान रावतांना अजून तरी उत्तर दिलं नसलं तरी अपघातावरून राजकारण जोर धरेल अशी चिन्ह आता आहेत. याचाच आढावा. तसच एकमेव बचावलेली व्यक्ती रमेशची भेटही घेतली. दवाखान्याच्या हॉस्टेलमधील जखमींचीही त्यांनी विचारपूस केली. दहशतवादी हल्ला असो, रेल्वे अपघात असो की भीषण विमान अपघात. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलं जातच. अहमदाबाद भीषण विमान अपघातनंतर 24 तासाच्या आत तेच चित्र पाहायला मिळाल. या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. टाटाने प्रत्येक एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही. रेल्वेच्या अपघात टाळता येत नाहीत. पेलगावचा हल्ला टाळता येत नाही. हा अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता काय येत का टाळता येत मी परत परत सांगतो आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीम लाइनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदी बाबत त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचीच लोक. आपण पार्लमेंट मधला रेकॉर्ड तपासू शकता. प्रफुल पटेल सिविल एविएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते. एवढच माझ्या आज स्मरणामध्ये आहे. अपघात झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा ड्रीम लायनर बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. करायचे असेल तर अजिबात तुम्ही घाबरू नका काय एक विमानाच्या काही दुर्घटना आणि कशामुळे झाला ते सगळं तपशील होऊ द्या त्याच्या आधी निष्कर्ष पोहोचू नका विमानात बसायचे असेल अजिबात काही घाबरायचा कोणाला आजही कारण नाही से कारण नाही अपघातावरून राजकारण करायच नाही अस म्हणत 24 तासाच्या आत संजय राऊत यांनी राजकीय आरोप केले त्यानंतर बारा तास उलटले तरी भाजपाने रावतांना उत्तर देणे टाळलेल दिसलं मात्र ही शांतता फार का याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप इतक्या थांबतील असं मानणं भोळेपणाचा ठरेल. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ahmedabad Plane Crash : अपघाताचं कारण, आरोपांचा टेकऑफ; 24 तासात राजकारण सुरू Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.