Saat Barachya Batmya : 7/12 :शेतकऱ्यांसमोर खारपण पट्ट्याची मोठी समस्या, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
abp majha web team | 15 Jun 2023 07:19 AM (IST)

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर खारपण पट्ट्याची मोठी समस्या आहे. जमिनीत क्षारांचं प्रमाण जास्त असल्याने पिकांसाठी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शामाबादचे डॉ. नंदकिशोर चिपडेंनी पारंपरिक पिकांऐवजी सिमला मिरचीची शेती फुलवलीय. अडीच-तीन महिन्यात त्यांना अडीच तीन लाखांचा फायदा झाला आहे.