Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा

Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
त्यातले काही दिसतायत काहीची काम सुरू आहेत त्याच्यामुळे लोकांना आता त्रासही सहन करायला लागतोय पण सगळ्यात मोठा याच्याबद्दलचा जो आक्षेप घेतला जातोय तो हा की तुमचं सरकार खास करून तुमचा विभाग हे तुम्ही सगळं कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी करताय तीन लाख कोटीची काम कसलेही शहानिषा न करता दिली गेली बीएमसीच्या एफडी त्याच्यासाठी तुम्ही मोडल्यात जी बीएमसी आर्थिक दृष्ट्या सक्षम होती त्याला तुम्ही दिवाळखोरीच्या मार्गावर घेऊन जाताय तर खरंच या कामांसाठी बीएमसीच्या एफडी मोडण्याची गरज होती का?
>> खरं म्हणजे ज्यांनी 20 25 वर्ष मुंबईमध्ये सत्तेत होते हे सगळं त्यांनी करायला पाहिजे होतं सीवरेज ट्रीटमेंट प्लांट पण नाही असंच पाणी सोडतात प्रदूषित आतापर्यंत ते आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ केलं सिवरेट ट्रीटमेंट प्लांट सुरू केले त्याचं काम सुरू आहे पुढच्या दीड दोन वर्षांमध्ये कम्प्लीट होऊन जाईल आणि आता जे तुम्हाला या समुद्राच्या बाजूने आपण जातो तेव्हा जे काळशार पाणी दिसतं या सगळ्यात एसटीपी प्लांट नंतर पूर्णपणे ट्रीटमेंट झालेलं पाणी जाईल हे कुणाचं काम होतं दुसरी गोष्ट हे डामराचे रस्ते दर वेळेला
पावसामध्ये खड्यांचा प्रवास करायला लागायचा कितीतरी अपघात झाले लोकांचे बळी गेले परंतु डामराचे रस्ते काय त्यांनी कॉंक्रीटचे केले नाही म्हणे दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर काय 50 km दरवर्षी काय नियम आहे का कायदा आहे का पैसे नाहीयेत आम्ही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शैल आयुक्त होते त्यांना बोलावलं आणि सांगितलं आम्हाला मुंबईचे सगळे रस्ते कॉंक्रीट करून पाहिजे सुरू झालं काम दोन फेज मध्ये आम्ही करतोय इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्या राज्यामध्ये ज्या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची काम जास्त असतात त्या शहराचा विकास वेगाने होत असतो महे पैसे एफडी चे कोणाचे
आहेत लोकां लोकांचे पैसे लोकांच्या प्रकल्पांसाठी लावणार नाही तर कुठे लावणार त्यामुळे आरोप निकालच खोटा आहे त्यांच्याकडे कुठले मुद्दे नाही आणि याच कोस्टलच्या बद्दल देखील बघा कोस्टलच्या बद्दल 90 ची संकल्पना 2015 पर्यंत शून्य काम होतं आता तेच लोकं म्हणतात कोस्टल आम्ही केला मी आपल्याला सांगतो बीएमसीच्या परवानग्या ज्या आहेत ना त्या देखील तीन चार वर्ष त्यांनी देण्याचा औदार्य दाखवलं नव्हतं सत्ता होती पण निर्णय घेत नव्हते. मग देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या सर्व राज्यातल्या परवानग्या फटाफट दिल्या केंद्राच्या परवानग्या फास्ट मिळाल्या
आणि पैशाच म्हणाल तर त्याच वेळेस मी मंत्रिमंडळात होतो. बिल्डिंग डेव्हलपमेंट साठी फंजिबल एफएसआय दिला आणि त्या एफएसआय मधून जे पैसे मिळाले जवळपास फंजीबल एफएसआय चा निर्णय घेतल्यानंतर 20 ते 25 हजार कोटी रुपये आणि हे पैसे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो निर्णय आम्ही घेतला मंत्रिमंडळाने की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी हे पैसे आपल्याला वापरता येतील आणि ते पैसे इकडे वापरलेत सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे आता ही जी श्रेयवादाची लढाई सुरू आहे कोस्टलची आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये पडत नाही आम्हाला काम करायचं आहे पण एवढं सगळं
मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी त्या मंत्रिमंडळात होतो हे सगळं आमच्या टीमने केलं पण तेव्हा तो कोस्टल सुरू झाला आणि अडीच वर्ष यांच्या काळामध्ये कोविड होता पूर्णपणे काम ठप्प होतं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर याला एवढा बोस्ट दिला चालना दिली मॅन पावर लावली मशिनरी लावली सगळं केलं आणि त्याला पुढे ढकलला पण जेव्हा भूमिपूजन पूर्वी झालं त्यावेळेस ज्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एवढं सगळं मदत केली त्यांना साधं भूमिपूजनाला बोलवायचं औदार्य नाही दाखवलं >> पण मग तुम्ही त्या वेळेला त्यांच्याबरोबर होतात तुम्ही सुचवलं नाही का की अरे
बोलवलं पाहिजे. >> मी मुख्यमंत्री नव्हतो ना. मंत्री होतात? >> हा म्हणजे मग त्यांनी सांगून टाकलं नाही इकडे बोलवायचं नाही. आणि कोणालाच बोलवायचं नाही. >> शिंदे साहेब आता आम्ही कोस्टल रोड बघतोय खूप छान वाटतंय पण आम्ही एमएम आर रिजनमध्ये राहणारे लोक आहोत. आम्ही ठाणेकर आहोत आणि ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे. हे परवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठाण्यातल्या मुलाखतीत सांगितलं. माझे खरं तर दोन प्रश्न आहेत. एक तर तुमचं मुंबईवर जास्त प्रेम आहे का? ठाण्याचा जो माणूस आहे जो घोडबंदर रोडवरून येतो तो मरण यातना भोगतोय
रोज. अक्षरशहा ठाण्यातल्या लोकांना आयुष्य उरलेलं नाहीये ही सध्याची स्थिती आहे आणि दुसरा राजकीय प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या त्यांच्या मुलाखतीत म्हटलं की आमची जी महायुतीची युती झाली ठाण्यात ती आम्हाला शिंदेना डिस्टर्ब करायचं नव्हतं त्यांचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून झाली आता का तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं आणि तुम्ही डिस्टर्ब होणार होते का? हा माझा प्रश्न आणि ठाण्याबद्दल तर अर्थात तुमच्याकडून उत्तर हवच आहे. आता मी सांगितलं ना या कोस्टल रोडच जे काम सुरू केलंय जे छेडानगर ते डायरेक्ट फाउंटन
हॉटेल त्याचं जाताना तुम्ही बघा खांब उभे झालेत पिलर उभे झाले >> होणार आता कु पाने के लिए कुछ तो अपने को सहन करना पडताय ना होणार नाही सहन करना पडताय तर तो कोस्टल रोड झाल्यानंतर पूर्ण ट्रॅफिक डीकंजेस्ट होणार आहे मेट्रोच काम सुरू आहे मेट्रो कम्प्लीट झाल्यानंतर कशाला गाड्या आणतील लोक आणि त्यामुळे कोस्टल रोड हा ठाण्यातली ट्रॅफिक पूर्णपणे कमी करण्याचा गेम चेंजर मार्ग आहे >> आणि डिस्टर्ब का होता ते सांगा ना >> डिस्टर्ब मी कधीच होत नाही मी कधीच डिस्टर्ब होत नाही मी गावी गेलो की लोक डिस्टर्ब होतात
मी दिल्लीत गेलो की लोक डिस्टर्ब होतात >> ठाण्यात नक्की काय झालं होतं ठाण्यातल्या भाजपला एकट लढायचं होतं शेवट शेवटी टी युती झाली त्यांना जागाही कमी मिळाल्या आणि मग हे मुख्यमंत्र्यांच स्टेटमेंट आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्या >> आता बघा कार्यकर्ते नगरसेवक ठाण्यातले त्यांची आणि आमच्या नगरसेवकांची दोघांची इच्छा होती की ठाण्यामध्ये युती झाली पाहिजे ठाण्यामध्ये तर आम्ही गेल्या वेळेस एकटे लढलो आणि पूर्ण बहुमत मिळवलं होतं ना मेजोरीटी आम्ही मिळवली होती परंतु ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे तिथे
आम्ही युती करायची जी नाही जिथे कमी आहे तिथे युती करायची हा स्वभाव माझा नाही. त्यामुळे युती आम्ही केली आणि सन्मानजनक केली भाजपला 40 जागा >> 40 जागा मिळाल्या >> पण इथून >> 22 जागा होत्या त्यांना 40 जागा मिळाल्या >> पण सन्मानजनक झालीय >> मुंबईमध्ये त्यांनी त्याची परतफेड >> मी सांगितलं कशाला >> मुंबईमध्ये त्यांनी परतफेड केली तुमच्या जागा होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी तुम्हाला दिल्या बघा जागा किती मिळाल्या यापेक्षा मुंबई वर महायुती च सत्ता आली पाहिजे महायुतीचा भगवा फडकला
पाहिजे हा आमचा अजेंडा आहे नुसती सत्ता कशाला पाहिजे मुंबईचा विकास करण्यासाठी एवढे वर्ष 20-25 वर्ष मुंबई कुठच्या कुठे जायला पाहिजे होती हे कधीच दिसायला पाहिजे होतं अटल सेतू कधी दिसायला पाहिजे होता मेट्रो दिसायला पाहिजे होती पण का एवढा वेळ लागला का अडवले प्रकल्प >> त्याला इच्छाशक्ती लागते >> पण शिंदे साहेब ठाण्यात पाण्यात तुम्ही म्हणालात की आम्ही त्यांना सन्मानाने जागा दिल्या पण नवी मुंबईतला संघर्ष तुमच्या आणि भाजपाचा एकदम स्पष्ट दिसतोय गणेश नाईक मुलाखती देतायत तुमच्यावर टीका करतायत तुम्ही त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये
अनेक तास परवाच घालवले आणि मला असं कळलं की सकाळपासून संध्याकाळ पण त्यांच्या कॉन्सिट्युन्सी मध्ये तुम्ही प्रचार रोड शो करत होते तर नवी मुंबईमध्ये जी लढत आहे ती दोघांमध्ये आहे तिथं ते समीकरण का बनवता आला नाही जमलं नाही तिथे आम्ही युती साठी आमची तयारी होती आणि तिथे भाजप आणि शिवसेनेचे लोक एकत्रही बसले आता आमच्याकडे 55 नगरसेवक असताना जर 20 नगरसेवक देतो 20 उमेदवार देतो 20 जागा देतो 22 जागा देतो असं जर त्यांचे लोक म्हणायला लागले तर ते काय अन्यायकारक होतं त्यामुळे मग तिथे वेगवेगळे लढतोय आम्ही >> आणि अजेंडा आमचा विकासाचा
डेव्हलपमेंट आहे टीका जे करतात >> नाही या या निवडणुकांमध्ये म्हणजे परवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आत्ताही म्हणजे