✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

संजीव कपूर कसे बनले मास्टरशेफ? फूड इंडस्ट्रीचं महत्त्व इतकं कसं वाढलं? माझा कट्टा : भाग 2

एबीपी माझा वेब टीम  |  20 Jun 2021 11:27 PM (IST)
ABP News

मुंबई : आपल्याला आपली आवड चांगली माहिती असते. त्यामुळे कोणतंही पक्वान तयार करताना कधी कोणाची नक्कल करु नका. त्यापेक्षा आपल्याला जसं आवडतं तसे पदार्थ बनवण्यास शिका. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आपण काही गोष्टी ठरवून ठेवल्यात आणि त्या आपण कधीच बदल नाही. मला वाटतं हेच आपण बदलायला हवं. आपल्या ठिकाणी ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करुनचं आपण पदार्थ बनवले पाहिजेत. कोणतीही स्थानिक गोष्टी तिथल्या वातावरणासाठी पौष्टीकचं असते, असं गुपित मास्टर शेफ संजीव कपूर यांनी सांगितलंय. संजीव कपूर आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • संजीव कपूर कसे बनले मास्टरशेफ? फूड इंडस्ट्रीचं महत्त्व इतकं कसं वाढलं? माझा कट्टा : भाग 2

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.