Anandache Paan : 'Malhar Yug पुस्तकाचा प्रवास','संकर्षणच्या इटुकल्या दुनियेची सफर' पुस्तकांचा आढावा

Anandache Paan : 'Malhar Yug पुस्तकाचा प्रवास','संकर्षणच्या इटुकल्या दुनियेची सफर' पुस्तकांचा आढावा
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
मल्हार युग या पुस्तकात इंदोर प्रांताचे पहिले मराठा सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास येतोय. खरं तर आपण अहिलाबाई होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा. करतोय आणि अशावेळी होळकरांचा इतिहास जाणून घेणे खूप महत्त्वाचे तेव्हा या पुस्तकाविषयी गप्पा मारणार आहोत या पुस्तकाच्या लेखिका आम्रपाली कोकरे यांच्याशीच आम्रपाली स्वागत आहे तुमचा आनंदाच पान मध्ये आणि अगदी पहिलाच प्रश्न मल्हारयुग हे जे पुस्तक आहे ते कोणाविषयी आहे त्याचा नक्की विषय काय आहे मल्हार मल्लारयुग म्हणजे एक युग गाजवलेला युग पुरुष माळवा प्रांताचे पहिले मराठा सुभेदार 52 युद्ध विजेता हिंदू राष्ट्राच स्वप्न साकार. माझं लहानपण हे अतिशय चांगल्या कुटुंबात म्हणजे विचारवादी यशवंत सेना मी लहान असताना घडत होती आणि त्या अनुषंगाने घरामध्ये होळकर, अहिल्याबाई होळकरांचा विषय सातत्याने व्हायचा, परंतु तेव्हा जनजागृतीच्या हिशोबानी विषय व्हायचे, त्याबद्दल विशेष कोणाला माहिती नव्हतं आणि त्यांचा इतिहास पुढे आणायचा, अशा अनुषंगाने विषय असायचे आणि त तो पगडा माझ्यावरती होताच आणि गदीमान. सारखे साहित्यिक, दिग्गज साहित्यिकांच आजोबांच्या काळामध्ये येणं जाणं असायचं, त्यामुळे तो त्यांची शिदोरी, विचारांची शिदोरीचे संस्कार माझ्या थोरा मोठ्यांच्या विचारांवरती झाले आणि त्यामुळे त्यांना अपसूकच माझ्या वडिलांना पण वाचण्याची खूप आवड होती. त्यामुळे ते वाचायचे आणि त्यांचं बघून आम्हीही त्या क्षेत्रात उडलो गेलो. वाचनाची आवड निर्माण झाली आणि पुन्हा आम्ही मी वेगळे वेगळी कादंबऱ्या, कथा वाचत होते असताना त्यावेळेला मला अहिल्याबाई ओळकरांचे एक साहित्य माझ्या हाती लागलं आणि मग... निर्माण केलं होतं. अ्या हिंदुस्तानावरती एक मराठा मराठ्यांचा दबदबा त्यांनी निर्माण केला होता. नुसत मल्लाराया, मल्लाराया म्हटल्याबरोबर शत्रू पाठीला पाय लावून पळायचा, घोडी सुद्धा पाणी पिता पिता मानावर करून बघायचे. एवढा दरारा, एवढा दबदबा असणारा योद्धा, एवढा बलाड योद्धा आणि अटकेपार ज्यांनी झेंडा लावला आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच स्वप्न ज्यांनी साकार केलं, अशा बलाड योध्याचा इतिहास कुठे लिहिलाच गेला नाहीये आणि मल्हार युग नावावरून आपल्याला कळत अम्रपालीजी की मल्हारराव होळकरांबद्दल पुस्तक आहे प्रामुख्याने मात्र होळकर कुटुंबातले बाकीचे जे लोक आहेत त्यांचं काम त्यांच्याबद्दल आपल्याला या पुस्तकातन वाचायला मिळत का? हो नक्कीच कारण होळकर शाहीचे संस्थापक मूळ पुरुष जे आहेत ते मल्लाराव होळकर आहेत आणि त्यांच्यानंतर अहिल्या राणीच साहित्य मुगलक प्रमाणात जरी असलं तरी अहिल्याबाई ज्यावेळेला. त्यांच्यावरती कशा पद्धतीने संस्कार केले आणि त्यांची जडणघडण आणि त्यांना त्यांच बालपण ते मल्लाराव होळकरांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास जेव्हा याच्यात वाचायला मिळतो आणि ज्यावेळेला त्या सती निघाल्या होत्या, ज्यावेळेला त्यांच पतिंच निधन झालं खंडेराव होळकरांच त्यावेळेला त्या सती निघाल्या होत्या. त्यावेळेला मल्हाराकरांनी अशी कोणती वचन दिली? गौतमाबाईनी त्यांना कोणते? कोणता वयोग होता, कोणत्या मुलांसाठी तुम्ही हे लिहिलं आणि कोणती मुलं होती? मी संकर्षणची इटुकली दुनिया हे ज्याला उद्देशून लिहिलय तो संकर्षण म्हणजे इवान हा माझ्या भाच्याचा इटुकला मुलगा तर तो जन्माला आला तेव्हापासून मी ह्या गोष्टी लिहिल्या त्यामुळे स्वाभाविकच ह्या गोष्टी मला असं वाटतं की एक वर्ष ते तीन वर्ष म्हणजे जेव्हा मुलांना काही समजायला लागतं ते आपल्या आसपास बघायला लागतात आपले आजी आजोबा काका काकू तर मग त्यांना त्या नात्यांची ओळख व्हावी. शेतीची लावणी मग ही कथा मी त्याच दिवशी लिहिली होती तिथे माणगावला तर मी म्हटलं ना मी ही कथा ना ऐकून दाखवतो तुम्हाला मी तिथे जेव्हा ती कथा ऐकवली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना अजिबात असं वाटलं नाही की ही तुम्हीतरी कुटुंबातल आहे त्या सगळ्यांनी मला असा फीडबॅक दिला की हे किती छान आहे की त्या लावणी आणि त्याच्यात एक गंमत सुद्धा आहे एक शाब्दिक कोटीपण आहे लावणीचा संदर्भ आहे तिथे त्या सगळ्यांना ती आवडली आणि मग नंतर भावार्थ जे पुस्तक. आता मग सुरुवात झाली आहे तर तुमच्या पेटाऱ्यात आहेत का आणखीन काही अशा गोष्टी ज्या आता पुढे भावर्थ म्हणा किंवा अजून कुठल्या माध्यमातन प्रकाशित होणार आहे ते असतील तर आमच्या प्रेक्षकांना वाचकांना सांगा अगदी आता काय झाल की आता संकर्षण आता चार वर्षाचा झालाय म्हणजे या गोष्टी लिहून त्याच्यानंतर प्रकाशन वाचत वाचत मोठा झाला आम्ही छान त्याचा प्रकाशन समारंभ केला श्रीकांत बोजेवार विकास पाटील हे माझे मित्र आहेत तर ते आले तिथे त्यांनी या गोष्टी वाचल्या त्यांना त्या का आवडल्या त्याबद्दल ते बोलले. त्याच्यामुळे तो असा छोटासा असा एक प्रकाशन सोहळा झाला आणि त्या प्रकाशन सोहळ्यात आम्ही भाषण न ठेवता आम्ही लहान मुलांना बोलवलं होतं आणि त्या लहान मुलांकडून आम्ही काही गोष्टी वाचन करून वाचन किंवा त्यांच कथाकथन केल जनरली काय असत की आपले प्रकाशन सवार फार बोर असतात भाषण असतात मग ते अध्यक्ष काहीतरी बोलतात ते त्याच्यावर टिप्पणणी करतात तर आता ह्या पुस्तकाचा काही बास तसा नाही की त्याच काहीतरी विश्लेषण करा पण त्या गोष्टींचा आनंद घ्यावा आणि मग ती सगळी जी बच्चे कंपनी होती त्यांनी वेगळ्यावेगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या बरोबर. आणि आमचा संकर्षण अगदी दोन वर्षाचा जरी असला तरी तो असा तो स्टेजवर असा प्रमुख पाहुणा असल्यासारखा शांतपणे ते सगळं ऐकत होता तर आता तो चार वर्षाचा झालाय तर आता त्याची समज आता वाढायला लागली आहे तर मग म्हणजे आता इटुकली दुनियाचा भाग दोन भाग दोन असा आता त्याचं संकल्पित हे आहे की नक्कीच करणार आहेत नाही नाही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खरं तर लहान मुलांना जास्तीत जास्त गोष्टी रूपात हे मूल्य शिक्षण मिळावं आणि त्यांना जे अनुभव संपन्न करणं म्हणतात ते व्हावं.