Ind vs Aus 5th T20 : पावसाच्या सरी आल्या धावून, गाबामधील टी20 सामना गेला वाहून; ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली

India vs Australia 5th T20I Cricket News Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली पाच सामन्यांची टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 08 Nov 2025 04:30 PM

पार्श्वभूमी

Australia vs India 5th T20I Cricket Scorecard Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली पाच सामन्यांची टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा...More

पावसाच्या सरी आल्या धावून, गाबामधील टी20 सामना गेला वाहून; ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली


पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.


भारताच्या फलंदाजीदरम्यान 4.5 षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला.


पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला.


शाप्रकारे टीम इंडियाने पाच सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली.


मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला.


© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.