✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारतीय तिरंग्याचा इतिहास

एबीपी माझा वेब टीम   |  14 Aug 2016 04:02 PM (IST)
1

1931 साली या तिरंग्याला मान्यता देण्यात आली. यावर गांधीजीच्या चरख्याचा समावेश होतो.

2

1921 साली या झेंड्याला मान्यता देण्यात आली. पिंगली व्यंकय्या यांनी हा झेंडा बनवला होता आणि गांधीजींना दिला होता.

3

या झेंड्याला 1917 साली मान्यता देण्यात आली. लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी हा झेंडा फडकवला होता.

4

1907 साली मादाम कामा यांनी हा झेंडा पॅरिसमध्ये फडकवला होता.

5

7 ऑगस्ट 1906 रोजी हा ध्वज कलकत्त्यात झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात फडकवला गेला. पहिला झेंडा स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी बनवला होता.

6

भारताचा 70वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी संपूर्ण भारतभर तिरंगा फडकवला जातो.

7

22 जुलै 1947 रोजी आपल्या तिरंग्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या तिरंग्यात अशोकचक्रालाही स्थान देण्यात आलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • भारतीय तिरंग्याचा इतिहास
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.