✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • थंडीपासून बचावासाठी विठुरायाला काश्मिरी शाल आणि कानपट्टीचा पोशाख

थंडीपासून बचावासाठी विठुरायाला काश्मिरी शाल आणि कानपट्टीचा पोशाख

एबीपी माझा वेब टीम Updated at: 21 Nov 2019 01:25 PM (IST)
1

ऋतूबदलानुसार देवाच्या पोषाखात बदल करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

थंडी सुरु झाल्याने रजई, कानपट्टी आणि शाल या पोषाखात सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसत आहे.

3

देवाला थंडी वाजू नये म्हणून काकडा आरती झाल्यावर रजई आणि कानपट्टी बांधली जाते.

Continues below advertisement
4

पोशाख वसंत पंचमी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत ठेवला जातो.

5

कार्तिकी वारी झाल्यावर प्रक्षाळपूजेच्या दुसऱ्या दिवसापासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला हा पोशाख केला जातो.

6

थंडीला सुरुवात होताच विठुरायाला काश्मिरी,शाल आणि कानपट्टीचा पोशाख

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.