महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधील रोजगाराची स्थिती काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
तरुणांच्या हाताला काम देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
खरं तर फडणवीस सरकारनं मोठा गाजावाजा करत रोजगार वाढवल्याचा दावा केला होता.
3
नोटाबंदी आणि जीएसटीनंतर किती फटका बसला असेल याचा विचार तुम्ही करु शकता.
4
विशेष म्हणजे ही आकडेवारी नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्याच्या आधीची आहे.
5
माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रोजगार आणि गुंतवणूक झाली नसल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
6
मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राचा नारा देणाऱं फडणवीस सरकार राज्यात रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -