✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पाकला युद्ध हवं असेल तर युद्ध व्हायला हवं: विजेंदर सिंह

एबीपी माझा वेब टीम   |  19 Sep 2016 03:42 PM (IST)
1

विजेंदरसोबतच वीरेंद्र सेहवाग आणि शाहरुख खान यांनीही पाकिस्तानच्या या कृत्याची टीका केली आहे.

2

17 शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, जर पाकिस्तानला युद्धच हवं असेल तर युद्ध व्हायला हवं.

3

उरी हल्ल्यानंतर विजेंदर सिंहनं अतिशय कठोर शब्दात पाकिस्तानवर टीका केली आहे. ट्विटरवरुन त्यानं आपला राग व्यक्त केला.

4

सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट उसळली आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याची भावना भारतीय सैन्य दलाकडून व्यक्त केली जात आहे.

5

महाराष्ट्रानेही या हल्ल्यात तीन सुपुत्र गमावले आहेत. लान्स नायक जी शंकर साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर टी. एस. सोमनाथ नाशिकच्या खंडनगळीचे होते. यूके जानराव अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.

6

उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताला 17 जवान गमवावे लागले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पाकला युद्ध हवं असेल तर युद्ध व्हायला हवं: विजेंदर सिंह
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.