टँकर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यातही अडचणी येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
3
पाण्याने भरलेला टँकर औरंगाबादच्या दिशेनं येत होता. तर रिक्षा चितेगावच्या दिशेनं येत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
4
या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
5
पैठण रस्त्यावरील गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला.
6
औरंगाबाद पैठण रस्त्यावर पाण्याचं टँकर आणि एका अॅपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे.
7
सुदैवाने यात एक चिमुकली बचावली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -