✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अस्तित्वासाठी झगडतंय शहीदांचं गाव!

एबीपी माझा वेब टीम   |  27 Sep 2016 09:40 AM (IST)
अस्तित्वासाठी झगडतंय शहीदांचं गाव!

उत्तर प्रदेशमधील गाजीपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुराचा फटका शहीदांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या शेरपूरला बसला आहे. या गावात भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा आहेत. अभिमान वाटावा असा या गावाचा इतिहास आहे.

1

स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत नेहमीच माहिती दिली, तक्रार केली. मात्र, प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केलं.

2

शेरपूर गावाला शहीदांचं गाव म्हटलं जात. मात्र, या गावाची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

3

उत्तर प्रदेशमधील गाजीपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुराचा फटका शहीदांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या शेरपूरला बसला आहे. या गावात भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा आहेत. अभिमान वाटावा असा या गावाचा इतिहास आहे.

4

शेरपूरला पुराचा फटका बसला आणि त्यानंतर भूस्खलनामुळे स्थानिकांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे.

5

आपलं अस्तित्त्व कायम राखण्यासाठी शेरपूर झगडताना दिसतंय.

6

भूस्खलनामुळे शेरपूरला मोठा फटका बसला आहे. शेरपूर पंचक्रोशीत 65 हजार लोकसंख्या आहे. 27 हजार मतदार असलेल्या या पंचक्रोशीत 15 प्राथमिक शाळा, 1 माध्यमिक शाळा आणि 1 कॉलेज आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अस्तित्वासाठी झगडतंय शहीदांचं गाव!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.