✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

विंडीजवर मात अन् टीम इंडियानं पाकला टाकलं मागे!

एबीपी माझा वेब टीम   |  25 Jul 2016 12:55 PM (IST)
1

कसोटीत सर्वात जास्त ऑस्ट्रेलियानं विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियानं 372 विजय मिळवले आहेत तर त्यांना 208 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

2

टीम इंडियानं 496 कसोटींपैकी 128 कसोटीत विजय मिळवला आहे. तर 157 सामन्यात पराभव आणि 210 कसोटी अनिर्णित.

3

पाकिस्तानी क्रिकेट टीमने 127 कसोटी विजय मिळवले आहेत. सध्या पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.

4

वेस्टइंडिज विरुद्ध खेळणाऱ्या चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियानं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. भारताचा कसोटीतीला हा आजवरचा 128वा विजय आहे. या विजयानं भारत पाकच्याही पुढं गेलं आहे.

5

6

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • विंडीजवर मात अन् टीम इंडियानं पाकला टाकलं मागे!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.