✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

विजय... विक्रम अन् विराट!

एबीपी माझा वेब टीम   |  21 Nov 2016 07:44 PM (IST)
1

तर कपिल देव हे या विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सलग 17 सामन्यात पराभव झाला नव्हता.

2

दरम्यान, अजूनही सुनील गावसकर यांचा हा विक्रम अबाधित आहे. कारण की, सुनील गावसकरांच्या नेतृत्वात भारतानं सलग 18 सामने न हरण्याचा पराक्रम केला होता.

3

तसेच या विजयानंतर मोहम्मद अझहरुद्दीनच्या सलग 14 सामने न हरण्याचा विक्रमही विराटनं मोडला आहे.

4

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मागील 15 कसोटी सामन्यात टीम इंडियानं एकही पराभव स्वीकारलेला नाही.

5

या विजयानंतर कर्णधार म्हणून विराटनं आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे.

6

विशाखापट्टणममध्ये दुसऱ्या कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडचा 246 धावांनी दणदणीत पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं बढत घेतली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • विजय... विक्रम अन् विराट!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.