✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

विजयासह विराटनं रचला नवा विक्रम!

एबीपी माझा वेब टीम   |  15 Aug 2016 02:58 PM (IST)
1

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच वेस्टइंडिज दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी रवाना झाली होती. या मालिकेत वेस्टइंडिजला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. मालिकेतील एक कसोटी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे शेवटची कसोटी जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

2

टीम इंडियानं या मालिकेतील पहिली कसोटी 1 डाव आणि 92 धावांनी जिंकली होती. तर पावसामुळे दुसरी कसोटी अनिर्णित राहिली होती.

3

वेस्टइंडिजमध्ये जाऊन एकाच मालिकेत 2 कसोटी जिकंण्याची किमया टीम इंडियानं साधली आहे. याआधी असा विक्रम भारतीय संघाला करता आला नव्हता.

4

68 वर्षामध्ये भारत-वेस्टइंडिज इतिहासात भल्याभल्या कर्णधारांना जे जमलं नाही ते विराटनं करुन दाखवलं.

5

टीम इंडियानं तिसऱ्या कसोटीत वेस्टइंडिजचा 237 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. चार सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 बढत घेतली आहे. या मालिका विजयानं टीम इंडिया आणि विराट कोहलीनं एक मोठा कारनामा केला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • विजयासह विराटनं रचला नवा विक्रम!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.