अवघ्या 34 चेंडूत मुंबईनं जिंकला 50 षटकांचा सामना!
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 01:06 PM (IST)
1
तर आदित्य तरेंनही 11 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले.
2
सूर्यकुमारनं 11 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
3
या दोघांनी प्रचंड विस्फोटक खेळी केली. त्यामुळे मुंबईच्या संघानं अवघ्या 5.4 षटकातच विजयी मिळवला.
4
त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे या जोडीनं तुफानी फलंदाजी केली.
5
96 धावांचं लक्ष्य समोर ठेऊन फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईच्या संघाला सरुवातीलाच रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला.
6
गोव्याच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा पूर्ण संघ अवघ्या 95 धावांवर बाद झाला. मुंबईकडून अभिषेक नायरनं 4 तर धवल कुलकर्णीनं 3 बळी घेतले.
7
विजय हजारे करंडकच्या सातव्या फेरीत ग्रुप 'सी'मध्ये रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतरही मुंबईनं गोव्यावर अवघ्या 5.4 षटकात शानदार विजय मिळवला.