✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अवघ्या 34 चेंडूत मुंबईनं जिंकला 50 षटकांचा सामना!

एबीपी माझा वेब टीम   |  07 Mar 2017 01:06 PM (IST)
1

तर आदित्य तरेंनही 11 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

2

सूर्यकुमारनं 11 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

3

या दोघांनी प्रचंड विस्फोटक खेळी केली. त्यामुळे मुंबईच्या संघानं अवघ्या 5.4 षटकातच विजयी मिळवला.

4

त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे या जोडीनं तुफानी फलंदाजी केली.

5

96 धावांचं लक्ष्य समोर ठेऊन फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईच्या संघाला सरुवातीलाच रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला.

6

गोव्याच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा पूर्ण संघ अवघ्या 95 धावांवर बाद झाला. मुंबईकडून अभिषेक नायरनं 4 तर धवल कुलकर्णीनं 3 बळी घेतले.

7

विजय हजारे करंडकच्या सातव्या फेरीत ग्रुप 'सी'मध्ये रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतरही मुंबईनं गोव्यावर अवघ्या 5.4 षटकात शानदार विजय मिळवला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अवघ्या 34 चेंडूत मुंबईनं जिंकला 50 षटकांचा सामना!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.