✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

निवडणूक निकाल २०२६

WEST BENGAL  (293/293)To Win - 147
207
BJP
80
TMC
02
LF+ISF
02
CONG
02
OTH
ASSAM  (126/126)To Win - 64
102
BJP+
19
CONG+
05
OTH
TAMIL NADU  (234/234)To Win - 118
107
TVK
74
DMK+
53
ADMK+
00
OTH
KERALAM  (140/140)To Win - 71
102
CONG+
35
LEFT+
03
OTH
PUDUCHERRY  (30/30)To Win - 16
18
BJP+
06
CONG+
06
OTH
(Source: ECI/ABP News)

मनसे संताप मोर्चा : राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

एबीपी माझा वेब टीम   |  05 Oct 2017 03:36 PM (IST)
मनसे संताप मोर्चा : राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
1

15 दिवसात फेरीवाले हटले नाहीत तर 16 व्या दिवशी माझ्या पक्षातील माणसं ते काम करतील : राज ठाकरे

2

माझ्यासह या देशाने मोदींवर विश्वास टाकला, पण विश्वासघात झाला, म्हणून जास्त राग : राज ठाकरे

3

दोन-चार लोक देश चालवतायेत, बाकीच्यांना काही कळत नाही का? - राज ठाकरे

4

सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढलं आणि पियुष गोयलला आणलं : राज ठाकरे

5

बुलेट ट्रेनला विरोध करणारा पहिला माणूस मी होतो, नतंर इतरांनी त्याला विरोध केला : राज ठाकरे

6

गुजरात आणि मुंबईतील मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन, त्याची परतफेड पूर्ण देश करणार? : राज ठाकरे

7

निवडणूक आयोग आणि न्यायाधीशांना विनंती,सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नका,सरकार बदलत असतात, योग्य निर्णय घ्या-राज ठाकरे

8

वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच : राज ठाकरे

9

संपादकांना विनंती, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठोस भूमिका घ्या : राज ठाकरे

10

आजचा मोर्चा शांततेत काढला, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही : राज ठाकरे

11

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत रेल्वे प्रशासनाविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच मनसेने आज मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं होतं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मनसे संताप मोर्चा : राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.