✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मुंबईकरांनी पोसलेला प्लास्टिकचा भस्मासूर

मुंबईकरांनी पोसलेला प्लास्टिकचा भस्मासूर

एबीपी माझा वेब टीम Updated at: 19 Sep 2017 11:33 AM (IST)
1

महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांनी स्वतःहून प्लास्टिक बंदीचा पण केला पाहिजे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

मुंबईला प्लॅस्टिकमुक्त करायचं असेल तर फक्त नियम करून चालणार नाहीत. तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील होणं गरजेचं आहे.

3

29 ऑगस्टला प्रत्यक्षात मुंबई तुंबवली ती, मुंबईकरांनीच पोसलेल्या प्लॅस्टिकच्या भस्मासूरानं. 30 ऑगस्टला मुंबई महापालिकेनं अनेक टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आहे.

Continues below advertisement
4

मुंबई महापालिकेच्या हद्दीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर आधीपासूनच बंदी आहे. मात्र, ही बंदी फक्त कागदोपत्री असल्याचं उघड झालं आहे.

5

मुंबईतून प्लास्टीक हद्दपार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे आणि त्याची सुरुवात महापालिकेच्या भाजी मंडईपासून केली जाणार आहे.

6

29 ऑगस्टला मुंबईत तुंबलेल्या पाण्याला प्लास्टिक पिशव्या जबाबदार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुंबई महापालिकेला आता जाग आली आहे.

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.