✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

किसान मार्च मुंबईकडे रवाना, खोळंब्यामुळे बारावीचे विद्यार्थी अडकले

एबीपी माझा वेब टीम   |  21 Feb 2019 10:58 AM (IST)
1

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांसह नगर, मालेगावमधून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांसह, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

2

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाईचा प्रयत्न केल्यानंतरही किसान सभेचे नेते आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.

3

दरम्यान सरकार शेतकऱ्यांना आज लेखी आश्वासन देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर तोडगा निघू शकतो.

4

त्याआधी काल गिरीश महाजन यांच्याशी आमदार जे पी गावित यांनी चर्चा केली. मात्र लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. मोर्चेकरी शेतकऱ्यांनी कालची रात्र नाशिक-मुंबई महामार्गावरच घालवली.

5

6

किसान लाँग मार्चचा फटका बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. मोर्चा निघाल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक थांबवल्याने अनेक परीक्षार्थी आणि शिक्षक, सुपरवायझर अडकले आहेत.

7

किसान मार्च सुरु होताच मुंबई नाका परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हजारो आंदोलक मोर्चात सहभागी झाले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • किसान मार्च मुंबईकडे रवाना, खोळंब्यामुळे बारावीचे विद्यार्थी अडकले
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.