✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कारगील युद्धाला 17 वर्षे पूर्ण, ऐतिहासिक लढाईतील 10 गोष्टी

एबीपी माझा वेब टीम   |  04 Jul 2016 03:05 PM (IST)
1

रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून पाकिस्तानकडून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या.

2

या लढाईत पाकिस्तानने भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. अखेर 4 जुलै रोजी टायगर हिलवर भारताने ताबा मिळवला. टायगर लढाईच्या लढाईत भारताचे 5 सैनिक शहिद झाले.

3

कारगीलच्या द्रास येथे झालेलं हे युद्ध इतिहासातील सर्वात जास्त उंचीवर लढवलं गेलेलं युद्ध आहे. दोन्हीही राष्ट्र अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचं हे पहिलंच युद्ध होतं.

4

भारत बेसावध असताना पाकिस्तानने या युद्धासाठी आमंत्रण दिलं होतं. फेब्रुवारी 1999 मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या पार पाडली.

5

भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची कसलीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही जोरदार टीका झाली.

6

कारगील युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय सामाजिक बदल पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये युद्धानंतर लष्कर आणि सरकार यांच्यातील दरी वाढत गेली. शिवाय युद्धानंतर लगेच पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात आली. (माहिती/फोटो सौजन्यःविकिपीडिया)

7

पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे 1999 मध्ये ऐतिहासिक कारगील भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु झालं. अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताचं 'ऑपरेशन विजय' यशस्वी झालं. या युद्धाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.

8

कारगील युद्धात टायगर हिलवरील लढाई सर्वात महत्वाची लढाई मानली जाते. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्नल झाले.

9

स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या 4 ते 7 बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या.

10

भारताने या युद्धाची परिस्थीती ज्या संयमाने हाताळली त्याबद्दल भारताचं जगभर कौतुक झालं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कारगील युद्धाला 17 वर्षे पूर्ण, ऐतिहासिक लढाईतील 10 गोष्टी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.