✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लष्कराला सलाम, अवघ्या 117 दिवसात तीन पूल उभारले!

एबीपी माझा वेब टीम   |  01 Mar 2018 10:19 AM (IST)
1

(फोटो - सोशल मीडिया)

2

(फोटो - सोशल मीडिया)

3

(फोटो - सोशल मीडिया)

4

(फोटो - सोशल मीडिया)

5

(फोटो - सोशल मीडिया)

6

(फोटो - सोशल मीडिया)

7

(फोटो - सोशल मीडिया)

8

(फोटो - सोशल मीडिया)

9

एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर मुंबई रेल्वेवरील पादचारी पुलांचा प्रश्न समोर आला होता. त्यानंतर भारतीय सैन्यानं युद्धपातळीवर काम करत मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी हे पादचारी पूल उभे केले. (फोटो - सोशल मीडिया)

10

मुख्यमंत्री एल्फिन्स्टनला असताना व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे आंबिवली आणि करीरोड पुलांचं लोकार्पण करण्यात आलं. (फोटो - सोशल मीडिया)

11

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ यांना जोडणारे पादचारी पूल लष्कराने बांधले आहेत. (फोटो - सोशल मीडिया)

12

भारतीय सैन्यानं मुंबईत रेल्वे स्थानकांवर उभारलेल्या ३ पादचारी पुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोएल आणि डॉ. सुभाष भामरेच्या यांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला करण्यात आलं. (फोटो - सोशल मीडिया)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लष्कराला सलाम, अवघ्या 117 दिवसात तीन पूल उभारले!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.