'संयमाचा महामेरु' पुजाराचा मोठा विक्रम
एबीपी माझा वेब टीम Updated at: 20 Nov 2017 10:06 AM (IST)
1
महत्त्वाचं म्हणजे पुजारासह तीनही भारतीयांनी ईडन गार्डन्सवरच हा विक्रम केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान चेतेश्वर पुजाराने कोलकाता कसोटीत पहिल्या दिवशी नाबाद 8, दुसऱ्या दिवशी नाबाद 39, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी नाबाद 2 आणि आज पाचव्या दिवशी तो फलंदाजी करत आहे.
3
पाचही दिवस फलंदाजी करणारा पुजारा हा जगातील नववा तर भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे.
4
सर्वात आधी हा विक्रम 57 वर्षांपूर्वी भारताच्याच एम एल जयसिम्हा यांनी कोलकात्यातच केला होता. त्यानंतर रवी शास्त्री यांनीही अशी कामगिरी केली होती.
5
ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत पुजारा हा पाचही दिवस फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
6
टीम इंडियाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराने श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत नवा विक्रम रचला आहे.