✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मच्छीमारांचं 85 बोटींसह समुद्रात आगळं-वेगळं आंदोलन

संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर   |  29 Nov 2019 05:40 PM (IST)
1

पालघर जिल्ह्यातील दांडी, उच्छेळी आणि नवापूर या गावांमधील हजारो मच्छिमारांनी आज तब्बल 85 बोटी घेऊन समुद्रात आगळावेगळा आणि भव्य असा मोर्चा काढला होता.

2

मच्छीमारांना कोणतीही मदत मिळाली नसल्याने संतप्त झालेल्या मच्छीमारांनी समुद्रात केमिकल पाईप लाईनचे सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन निवेदन दिले.

3

नवापूरजवळ समुद्रात नवापूर केमिकल पाईपलाईनचे काम सुरु आहे. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यातच यावर्षी झालेल्या चक्रीवादळ आणि महावादळामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची शासन दरबारी कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.

4

मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळत नाही तोवर काम होऊ देणार नाही तसेच नुकसान भरपाई न देताच केमिकल पाईप लाईन सुरू केल्यास मच्छीमार कायदा हातात घेतील व त्याला सदर कंपनी आणि ठेकेदार जबाबदार असतील, असा इशारा मच्छीमारांकडून देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मच्छीमारांचं 85 बोटींसह समुद्रात आगळं-वेगळं आंदोलन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.