अंबरनाथकरांचं खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून अनोखं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2019 11:10 PM (IST)
1
खड्डे 15 दिवसात बुजवले नाहीत, तर पुढचं आंदोलन नागरपालिकेत करु, असा इशारा नागरिकांनी दिला.
2
खड्डे बुजवण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
3
अंबरनाथ शहराच्या बारकूपाडा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं.
4
शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी अंबरनाथकरांनी हे आंदोलन केलं.
5
नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून अनोखं आंदोलन केलं.