✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आशिया चषकाच्या फायनलमधील काही अनोखे विक्रम

एबीपी माझा वेब टीम   |  29 Sep 2018 08:40 AM (IST)
1

बांगलादेश आणि भारत आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा फायनलमध्ये भिडले आहेत. या सर्व सामन्यात बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला आहे.

2

रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. याआधी रोहित शर्माने आयपीएलचं जेतेपद आणि चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात जिंकली आहे.

3

आशिया चषकाच्या फायनलमध्ये लिटन दासने 121 धावांची खेळी केली. भारताविरुद्ध केलेल्या कोणत्याही बांगलादेशच्या खेळाडूची सर्वाधिक धावसंख्या आहे.

4

फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत करत भारतानं सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारतानं बांगलादेशला दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे.

5

एखाद्या संघानं स्पर्धेची फायनल अंतिम चेंडूवर जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. कालच्या सामन्यात आणि पाकिस्तानने 1986च्या शारजाहच्या फायनलमध्ये भारताला शेवटच्या चेंडूवर हरवलं होतं.

6

भारतानं पाचव्यांदा एखाद्या स्पर्धेची फायनल 50व्या षटकात जिंकली आहे आणि हा एक विक्रम आहे. या यादीत पाकिस्तान (2) दुसऱ्या स्थानावर आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आशिया चषकाच्या फायनलमधील काही अनोखे विक्रम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.