✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

क्रिकेट इतिहासात हा कारनामा करणारा अश्विन ठरला तिसरा खेळाडू

एबीपी माझा वेब टीम   |  25 Jul 2016 12:32 PM (IST)
1

2

त्यानंतर इंग्लडंचे दिग्गज खेळाडू इयान बॉथम यांनी 1978 आणि 1980 अशी दोनदा कामगिरी केली होती.

3

असा विक्रम ज्यांनी केला होता त्यामध्ये सर्वातआधी ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रॉगरी यांचा क्रमांक लागतो. ग्रॉगरी यांनी 1921 मध्ये शतक आणि 7 विकेट घेतले होते.

4

अश्विननं या कसोटीत पहिल्या डावात शतक झळकावलं आणि दुसऱ्या डावात 7 बळी घेतले.

5

एक कसोटी शतक आणि 7 बळी घेणारा अश्विन हा विश्व क्रिकेटमधील तिसरा खेळाडू ठरला आहे.

6

आशिया खंडाबाहेरील हा आजवरचा टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय आहे. याच विक्रमासोबत गोलंदाज अश्विननं देखील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

7

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • क्रिकेट इतिहासात हा कारनामा करणारा अश्विन ठरला तिसरा खेळाडू
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.