क्रिकेट इतिहासात हा कारनामा करणारा अश्विन ठरला तिसरा खेळाडू

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.
त्यानंतर इंग्लडंचे दिग्गज खेळाडू इयान बॉथम यांनी 1978 आणि 1980 अशी दोनदा कामगिरी केली होती.
असा विक्रम ज्यांनी केला होता त्यामध्ये सर्वातआधी ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रॉगरी यांचा क्रमांक लागतो. ग्रॉगरी यांनी 1921 मध्ये शतक आणि 7 विकेट घेतले होते.
अश्विननं या कसोटीत पहिल्या डावात शतक झळकावलं आणि दुसऱ्या डावात 7 बळी घेतले.
एक कसोटी शतक आणि 7 बळी घेणारा अश्विन हा विश्व क्रिकेटमधील तिसरा खेळाडू ठरला आहे.
आशिया खंडाबाहेरील हा आजवरचा टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय आहे. याच विक्रमासोबत गोलंदाज अश्विननं देखील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.