✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'चला हवा येऊ द्या'मध्ये पानी फाऊंंडेशनची टीम

एबीपी माझा वेब टीम   |  15 Mar 2017 09:10 AM (IST)
1

'चला हवा येऊ द्या'च्या या भागात 'पानी फाऊंडेशन'च्या टीमसह एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, मंदार फणसे (आयबीएन लोकमत) आणि निलेश खरे (जय महाराष्ट्र) हे देखील उपस्थित होते.

2

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आणि महाराष्ट्रला पाणीदार बनवण्यासाठी आमीर खान, सत्यजीत भटकळ, डॉ. अविनाश पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरु केली आहे.

3

4

गुढीपाडव्या निमित्ताने अभिनेता आमीर खान, किरण रावसह 'पानी फाऊंडेशन'च्या टीमने झी मराठीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली.

5

या विशेष एपिसोडमध्ये आमीर खानने 'पानी फाऊंडेशन'च्या कामाची माहिती दिली.

6

7

यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा दुसरा सीझन आहे. 8 एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 30 तालुक्यातील 2024 गावांनी सहभाग घेतला आहे.

8

9

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जनमानसात पोहोचवण्यासाठी पानी फाऊंडेशनला एबीपी माझाने मोलाची साथ दिली होती.

10

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'चला हवा येऊ द्या'मध्ये पानी फाऊंंडेशनची टीम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.