आसाममध्ये 90 हजार लोकांना पुराचा फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
पुराचं पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ब्रम्हपुत्र नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, शिवाय अनेक पुल तुटले आहेत. त्यामुळे संपर्क देखील विस्कळीत झाला आहे, असं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं आहे.
3
पुरामुळे 4 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे.
4
पुराचा विविध जिल्ह्यातील 90 हजार लोकांना फटका बसला आहे, असं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं.
5
आसाममध्ये पावसाचा कहर सुरुच आहे. पुरामुळे जवळपास 90 हजार लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -