✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आसाममध्ये 90 हजार लोकांना पुराचा फटका

एबीपी माझा वेब टीम   |  09 Jul 2016 11:24 AM (IST)
1

पुराचं पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

2

ब्रम्हपुत्र नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, शिवाय अनेक पुल तुटले आहेत. त्यामुळे संपर्क देखील विस्कळीत झाला आहे, असं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं आहे.

3

पुरामुळे 4 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे.

4

पुराचा विविध जिल्ह्यातील 90 हजार लोकांना फटका बसला आहे, असं आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं.

5

आसाममध्ये पावसाचा कहर सुरुच आहे. पुरामुळे जवळपास 90 हजार लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आसाममध्ये 90 हजार लोकांना पुराचा फटका
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.