✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे

एबीपी माझा वेब टीम   |  12 Jan 2017 06:04 PM (IST)
1

महाराष्ट्र विजयी करायचा आहे, प्रत्येकाला विजयी करायचं आहे - मुख्यमंत्री

2

जो नेता हा देश बदलत आहे, तो नेता आपला आहे - मुख्यमंत्री

3

नेत्यांच्या आवतीभोवती फिरणाऱ्यांना तिकिटं मिळणार नाहीत - मुख्यमंत्री

4

युतीसंदर्भातील निर्णय पदाधिकारीच घेतील - मुख्यमंत्री

5

युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी काळजी करु नका - मुख्यमंत्री

6

शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य नाहीत - मुख्यमंत्री

7

आगामी निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरं जा - मुख्यमंत्री

8

लवकरच सातबारा ऑनलाईन मिळणार, तलाठ्याकडे चकरा माराव्या लागणार नाहीत - मुख्यमंत्री

9

राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत - मुख्यमंत्री

10

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरं स्मार्ट करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

11

डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक गाव स्मार्ट करु - मुख्यमंत्री

12

प्रशिक्षित शेतकरी तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न - मुख्यमंत्री

13

राज्यातील 17 हजार शाळा डिजिटल केल्या - मुख्यमंत्री

14

शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल केले - मुख्यमंत्री

15

समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे - मुख्यमंत्री

16

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आणाव्या लागतील - मुख्यमंत्री

17

हुरळून जाऊ नका, जबाबदारी वाढली आहे, यापेक्षा जास्त काम करावं लागणार आहे - मुख्यमंत्री

18

राज्य सरकारमध्ये सकारात्मकता दिसल्याने सर्व समाज आमच्यासोबत - मुख्यमंत्री

19

सबका साथ, सबका विकास, हा आम्हाला मोदींनी संदेश दिला आहे - मुख्यमंत्री

20

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले - मुख्यमंत्री

21

आम्हाला राजकारण करायचं नाही, सर्व समाजांना सोबत घेऊन जायचंय - मुख्यमंत्री

22

ओबीसी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली - मुख्यमंत्री

23

मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली - मुख्यमंत्री

24

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने योजना तयार केल्या - मुख्यमंत्री

25

मराठा मोर्चांना सकारात्मक प्रतिसाद दिला - मुख्यमंत्री

26

आमचं सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याची लोकांमध्ये भावना - मुख्यमंत्री

27

नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पूर्ण पाठिंबा दिला - मुख्यमंत्री

28

2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली - मुख्यमंत्री

29

मोदींवर राज्याच्या जनतेने विश्वास दाखवला - मुख्यमंत्री

30

नगरपालिकांमध्ये दाखवलेल्या विश्वासाबद्दल जनतेचे आभार - मुख्यमंत्री

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.