✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 20 महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 20 महत्त्वाचे मुद्दे

एबीपी माझा वेब टीम Updated at: 24 Dec 2016 05:50 PM (IST)
1

20. काळ्या पैशाविरोधातील लढाई तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत लढाई जिंकत नाही - पंतप्रधान

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

19. जगाला हेवा वाटेल, असा भारत घडवायचा आहे - पंतप्रधान

3

18. 50 दिवसांनंतर प्रामाणिक लोकांचा त्रास कमी होण्यास सुरुवात होईल - पंतप्रधान

Continues below advertisement
4

17. काहींना वाटायचं बँकवाल्यांना पटवल्यावर काळ्याचं पांढरं होईल - पंतप्रधान

5

16. देश कधीही पराभूत होऊ शकत नाही, मूठभर लोकांसमोर देश झुकू शकत नाही - पंतप्रधान

6

15. सव्वाशे कोटी जनतेने त्रास सहन केला, मात्र काळ्या पैशाविरोधातील लढाईत सोबत दिली - पंतप्रधान

7

14. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता काळ्या पैशाविरोधात मोठा हल्ला केला - पंतप्रधान

8

13. जेव्हापासून सत्तेत आलो, तेव्हापासून काळ्या पैशाविरोधात लढाई - पंतप्रधान

9

12. मुंबईच्या विकासासाठी एकाच दिवसात 1 लाख 6 हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ - पंतप्रधान

10

11. कोण म्हणतं देश बदलू शकत नाही? देश बदलू शकतो – पंतप्रधान

11

10. गेल्या 70 वर्षांत जवळपास 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचली नव्हती - पंतप्रधान

12

9. गरिबांचा विकास हे सरकारचं ध्येय – पंतप्रधान

13

8. आपल्या इच्छा-आकांक्षांना बळ देतं, तोच विकास - पंतप्रधान

14

7. देशातील तरुणांना रोजगार देण्याची ताकद विकासात आहे, सत्तेत आल्यापासून विकासालाच प्राधान्य दिले आहे - पंतप्रधान

15

6. शिवस्मारकाचं भूमीपूजनाचं भाग्य लाभलं - पंतप्रधान

16

5. किल्ल्यांचं पर्यटनासाठी कार्य करणं आवश्यक - पंतप्रधान

17

4. शिवरायांनी प्रशासनाला ऐतिहासिक आयाम दिला, शिवरायांचं आरमार प्रेरणादायी होतं - पंतप्रधान

18

3. शिवरायांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही - पंतप्रधान

19

2. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं - पंतप्रधान

20

1. 2014 साली भाजपने जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदा रायगड किल्ल्यावर आलो होतो – पंतप्रधान

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.