✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

ऋत्विक भालेकर, एबीपी माझा   |  06 Feb 2017 08:49 PM (IST)
1

10. मुंबईकरांना शिवसेना पाहिजे, भाडोत्री माणसं नको - उद्धव ठाकरे

2

9. पारदर्शक कारभार करण्यात मुंबई महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे - उद्धव ठाकरे

3

8. कुणाची औकात कुणाला दाखवायची, हे शिवसैनिक दाखवतील - उद्धव ठाकरे

4

7. अस्सल मुंबईकराला शिवसेनाच हवीय - उद्धव ठाकरे

5

6. माझा जन्म मुंबईतलाच, त्यामुळे मुंबईच्या वेदना मला माहित आहेत - उद्धव ठाकरे

6

5. मुंबई काही ठिकाणी एक-एक मजल्यापर्यंत पाणी तुंबलं, पण आम्ही हात बांधून बसलो नाही - उद्धव ठाकरे

7

4. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणाची शपथ घ्या - उद्धव ठाकरे

8

3. अखंड महाराष्ट्राऐवजी पारदर्शकतेची शपथ घेतली जातेय - उद्धव ठाकरे

9

2. मुंबईत मोदींचा सभा झाली पाहिजे, म्हणजे कळेल, की मोदींच्या सभेनंतरही शिवसेना विजयी होते - उद्धव ठाकरे

10

1. बाळासाहेबांची भाषा त्यांनाच जमू शकत होती, इतरांचं ते काम नाही - उद्धव ठाकरे

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.