✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राज्यसभेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

एबीपी माझा वेब टीम   |  08 Feb 2017 06:51 PM (IST)
1

- स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जवळपास 35 वर्षे देशाची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ कशी करावी, ते मनमोहन सिंहांकडून शिकावं- मोदी

2

- देशातील जनता अडचणींशी लढण्यासाठी त्रास सहन करायलाही तयार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब - मोदी

3

- जगभरातील अर्थतज्ज्ञांसाठी भारतातील नोटाबंदीचा निर्णय म्हणजे केस स्टडी - मोदी

4

- नोटाबंदीमुळे बनावट नोटांना आळा बसला - मोदी

5

- बेईमानांविरोधातील कारवाईमुळे इमानदार लोकांना ताकद मिळेल - मोदी

6

- बसू यांनी सांगितलं होतं की, इंदिरा गांधी यांचं सरकार काळ्या पैशावरच टिकून आहे. त्यांचं राजकारण काळ्या पैशावर टिकून आहे. त्यामुळे रिपोर्ट लागू करण्यात आला नाही आणि दाबून ठेवण्यात आला - मोदी

7

- काळ्या पैशाविरोधातील लढा राजकीय नाही - मोदी

8

- नोटाबंदीमुळे 40 दिवसांत 700 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण - मोदी

9

- दहशतवाद्यांकडून बनावट नोटांचा वापर होत होता - मोदी

10

- दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना नोटाबंदीचा फटका - मोदी

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • राज्यसभेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.