✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

शरद पवारांच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीतील दहा महत्त्वाचे मुद्दे!

एबीपी माझा वेब टीम   |  17 Sep 2016 04:22 PM (IST)
1

'एखाद्या नेत्यानं मराठा मोर्चाचे नेतृत्व केलेलं नाही'

2

'शिक्षण असूनही मराठा समाजातील तरुणांन नोकरीत संधी मिळत नाही'

3

प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. आठवलेंनी अशी भूमिका घ्यायला हवी होती

4

'वर्षानुवर्ष सत्ता भोगली हा शब्द आकसापोटी वापरला जातोय'

5

'सत्तेबाहेर असल्यानं अस्वस्थ असल्याचा आरोप चुकीचा आहे'

6

'मी काय आता राज्यकर्ता नाही. माझ्या हातात काही सत्ता नाही. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी याप्रकरणी ठोस भूमिका घेऊन तात्काळ कृती करणं गरजेचं आहे.'

7

'राज्यकर्त्यांनी सहमत आहे असं म्हणून चालत नाही. त्यांनी कृती करण्याची गरज असते'

8

'केंद्रीय मंत्र्यांनी जबाबदारीनं वक्तव्य केलं पाहिजे. समस्या गंभीर असते तेव्हा विनोद किंवा काव्य करुन चालत नाही.'

9

'इतर राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळतं तर महाराष्ट्रात काही नाही?'

10

राज्यकर्ते शेतीबद्दल असंवेदनशील असल्यानं अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळेच अस्वस्थता हे मोर्चाचं मुख्य कारण आहे. असं पवार म्हणाले

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • शरद पवारांच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीतील दहा महत्त्वाचे मुद्दे!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.